ज्ञाना म्हणे
Friday, April 24, 2026
१७७१ : चिंकुर्लीची (मोती तलाव) लढाई - मराठा सामर्थ्य आणि पळपुटे हैदर व टिपू
›
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिण भारताचे राजकारण तापले होते. एकीकडे मराठा साम्राज्याने पानिपतच्या जखमा भरून काढत पुन्हा उभारी घेतली होती...
२२ प्रतिज्ञा
›
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा हा भारतीय समाजाच्या इतिहासातील एक मोठा टप्पा होता. या प्रतिज्ञांनी नवबौध्द समाजाला "हिं...
Tuesday, January 13, 2026
पानिपतचे परिणाम
›
१७६०च्या अखेरीस दक्षिण भारतात एक विचित्र आणि निर्णायक घडामोड आकार घेत होती. मैसूरच्या सत्तेवर प्रत्यक्ष ताबा मिळवण्याची हैदर अलीची महत्त्वाक...
Friday, December 5, 2025
मार्तंड वर्मा (पद्मनाभदास) - त्रावणकोर Gods Own Country
›
भारतातील व्यापारामुळे युरोपीय सत्ता मोठ्या झाल्या आणि भारताशी संबंध बदलल्याने लयाला गेल्या. पोर्तुगीज आणि विजयनगरचे संबंध अतिशय उत्तम होते, ...
Wednesday, December 3, 2025
भाग्यचंद्र: स भूपति:
›
मणिपूरच्या इतिहासात राजर्षी भाग्यचंद्र हे एक विलक्षण राजे होऊन गेले (संघाचे प्रातःस्मरण - भाग्यचंद्र: स भूपति:). त्यांचा जन्म 1748 मध्ये झाल...
Thursday, July 17, 2025
अरण्यानीपासून देवराईपर्यंत — निसर्गसंवर्धनाची भारतीय परंपरा
›
देवराई भारतात कधीपासून आहे असं शोधताना मला ऋग्वेदातील काही ऋचा इंटरनेटवर सापडल्या. अरण्यानी सूक्तातील या ऋचा आहेत. ते वाचताना आपल्याकडे किती...
Saturday, July 12, 2025
हिंदू महासभा घटना आणि भारतीय राज्यघटना
›
विक्रम संपत यांचं सावरकर (भाग दोन) वाचताना मला अनेक गोष्टी नव्याने दिसल्या/समजल्या. त्यातील एक म्हणजे राज्यघटना! त्यात हिंदू महासभेच्या १९४४...
›
Home
View web version